साहित्य व संस्कृती
-
साहित्यिकांचा आनंद द्विगुणित करणारे शब्दगंध संमेलन : खा. डॉ. सुजय विखे
नगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठे साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. साहित्य क्षेत्रात रुची दाखवणारे आणि शब्दगंध सारखे साहित्य संमेलन…
Read More » -
शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडू नयेत असे साहित्य निर्माण व्हावे – कृषिमंत्री ना धनंजय मुंडे
अहमदनगर : शेतकऱ्यांना दुःख, वेदना सहन करण्याची ताकद तुमच्या साहित्यातून मिळाली पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची मानसिकताच तयार होऊ नये…
Read More » -
शब्दगंध संमेलनाचे नियोजन महत्त्वाच्या टप्प्यावर : कवी प्रकाश घोडके
नगर – परिवर्तनाच्या प्रक्रियेत साहित्याला खूप महत्त्व असून साहित्यिकच समाजात परिवर्तन करू शकतो, त्यासाठी शब्दगंध सारख्या साहित्य संमेलनाची आवश्यकता असून…
Read More » -
साहित्य संमेलनाच्या माध्यमातून युवा पिढीला साहित्य क्षेत्राची आवड निर्माण होईल – आ. संग्राम जगताप
नगर : शहरातील कै. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय येथे ७ व ८ ऑक्टोबर रोजी १५ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य…
Read More » -
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या ‘शिवविजय’ वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन
सातारा – येथील रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष 2022- 23 च्या ‘शिवविजय’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन रयत…
Read More » -
श्रम व ज्ञानशीलतेचा संदेश देणारी पुस्तके प्रत्येक घरात असावीत – देशमुख
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या पुस्तकांनी अनेकांना प्रभावीत केले आहे. त्यांच्या पुस्तकांनी श्रम आणि ज्ञानशीलतेचे…
Read More » -
श्रवण संस्कृतीकडून वाचनाकडे नेण्यासाठीची वाचकपीठ समूहाची काव्यचर्चा राज्यात प्रथमच – प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील
नगर – श्रवण संस्कृतीकडून वाचन संस्कृतीकडे नेण्यासाठी वाचकपीठ समूहाने सुरू केलेली काव्यचर्चा महाराष्ट्रातील पहिलीच साहित्यिक चळवळ असेल, असे मत अखिल…
Read More » -
‘शब्दगंध’ साहित्य परिषदेची रविवारी बैठक, संमेलनाविषयी होणार चर्चा
राहुरी | बाळकृष्ण भोसले : शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य ची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. २३ जुलै २०२३ रोजी दुपारी…
Read More » -
रविवारी वाचक मेळावा, काव्यचर्चा आणि कवी संमेलन
अहमदनगर – ‘वाचकपीठ समूह आणि न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मराठी विभागाच्या वतीने रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी…
Read More » -
वाचनामुळे मनुष्य जीवनात क्रांती घडू शकते – सुनील गोसावी
राहुरी | बाळकृष्ण भोसले – आधुनिक युगात सोशल मीडियाचा वापर कमी करून वाचन संस्कृती टिकवणे गरजेचे असून वाचनामुळे मनुष्य जीवनात…
Read More »