कृषी
-
मुळा धरणातून पाणी आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
राहुरी | अशोक मंडलिक : मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी तात्काळ पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी डावा…
Read More » -
कृषीदुतांकडून शून्य ऊर्जा शितकक्ष प्रात्यक्षिक
नेवासा : तालुक्यातील वडाळा बाहिरोबा येथे कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वडाळा बाहिरोबा येथे आलेल्या कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी ग्रामीण कृषी शून्य ऊर्जा…
Read More » -
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडुन आले उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागांतर्गत अनुयोजीत संशोधन योजना कार्यरत आहे. या योजनेत सामाविष्ठ असलेल्या…
Read More » -
देहरे ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीकन्याचे स्वागत
राहुरी : देहरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे स्वागत करण्यात आले. या कृषीकन्या…
Read More » -
माती व पाणी परिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज- संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार
राहुरी विद्यापीठ : माती व पाणी परिक्षणाला अनन्यसाधारण महत्व असून शेती निविष्ठांचा वापर काटेकोरपणे करण्यासाठी त्याचा फायदा होतो. यासाठी माती…
Read More » -
वडाळा बहिरोबा येथे कृषिदूतांचे आगमन
नेवासा : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षातील विद्यार्थी प्रविण बोरुडे, प्रथमेश जामकर, शिवसागर…
Read More » -
जाणून घेऊयात कोण आहेत ऑगस्ट महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु…
Read More » -
दूध उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक चारा कापणी व कुट्टी यंत्र गरजेचे- संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार
राहुरी विद्यापीठ : चारा कापणी व कुट्टी यंत्रामुळे मजुरांवरील दैनंदिन खर्चात मोठी बचत होते. दूध उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक…
Read More » -
शेळीपालनातून शाश्वत उत्पादन शक्य- माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मंडकमाले
राहुरी विद्यापीठ : शेतकर्यांनी विद्यापीठामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला शेळीपालन व्यवसाय किफायतशीररित्या करून जास्तीत जास्त नफा मिळवावा. शेळीपालन…
Read More » -
जैविक घटक हे पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे – उपमहासंचालक पीक शास्त्र डॉ. टी. आर. शर्मा
राहुरी विद्यापीठ : जैविक कीडनाशके पर्यावरणदृष्ट्या व सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने महत्त्वाची भूमिका बजावतात. या दृष्टिकोनातून त्यांची टिकाऊ क्षमता, गुणवत्ता आणि…
Read More »